कळत होते जवळ येताना
कि हे सुख क्षणिक आहे
वळत नाही अजुनही
कि हे दु:ख क्षणिक नाही
तू म्हणालीस मी तुला कधी विसरणार नाही
मी म्हणालो मीही कधी तुला विसरणार नाही
अर्धसत्यच ठरले ते
कारण मी तुला विसरलोच नाही !!!!
मनात माझ्या अघटित घडले
प्रेमकाव्य मज स्फ़ुरु लागले
कुणी म्हणाले उरलेसुरले
शहाणपण तुज सोडून गेले
No comments:
Post a Comment